Marathi Nibandhs

माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध | 10 lines on my village in marathi, माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध | 10 lines on my village in marathi, माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध.

  • माझ्या गावचे नाव विश्रामपूर आहे.
  • माझे गाव शांत आणि स्वछ आहे.
  • माझ्या गावात बरीच जुनी छायादार झाडे आहेत.
  • गावात मातीची घरे आणि सिमेंट अशी वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत.
  • माझ्या गावात जवळपास ३000 लोक राहतात.
  • माझ्या गावात दवाखाना व शाळा आहे.
  • माझ्या गावातील लोक खूप मैत्रीपूर्ण, मेहनती आणि शांतीप्रेमी आहेत.
  • शेती हा अनेक गावकरँचा  मुख्य व्यवसाय आहे.
  • माझ्या गावातील लोक एक साधे जीवन जगतात.
  • ते आपापसात एकतेने जगतात.
  • मला माझे गाव खूप आवडते.

माझ गाव 10 लाईन्स   My village essay in Marathi language माझ गाव मराठी निबंध सुंदर माझे गाव माझे गाव निबंध लेखन  माझे गाव essay in marathi Maze Gav Nibandh Marathi My village in marathi essay Maze Gav Essay In Marathi My village essay in Marathi language.

' class=

Related Post

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi.

My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. 

majhe gaon nibandh

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi .

मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील जामखेड आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. 

माझ्या गावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या नदीत आंघोळीला जातो. नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.

माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमनात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. 

माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.

2) माझे गाव मराठी निबंध |  maza gaon nibandh

आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2 तृतीयांश भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90 टक्के लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणी तरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजुनही आपली संस्कृती जिवंत आहे. 

माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि येथील लोक मोठ्याप्रमाणात शेत व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राहतात. 

माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही शिक्षण येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात. 

माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते नाहीतर बऱ्याचदा शेतातील पीक खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्तकरून लोक गरीब आहेत. 

शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे.

तर मित्रांनो हा होता माझे गाव मराठी निबंध या निबंधाचे शीर्षक तुम्ही पुढील प्रमाणे देऊ शकतात. 

माझे गाव मराठी निबंध माझे गाव स्वच्छ गाव निबंध गंदगी मुक्त माझे गाव निबंध सुंदर माझे गाव माझा आदर्श गाव मराठी निबंध maze gav marathi nibandh  my village essay in marathi

तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.... 

3 टिप्पण्या

my village essay in marathi 10 lines

Nice bhau thank you ha essay lihnyasathi tujhya mule majha aaj vel bachala vichar karayacha tu lihlela hota mhanun aaj velecha sadupyog jhala thank u very much (θ‿θ)(✷‿✷)(✷‿✷)(☆▽☆)<( ̄︶ ̄)>(◠‿◕)

मस्त आहे निबंध

Bhramandhwni fayde aani tote

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Nibandh shala

[१०००+ शब्दात] माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi

my village essay in marathi माझे गाव मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आपल्याला आपले गाव नेहमीच प्रिय असते, आपण जरी शहरात राहायला गेलो तरी गावाकडील आठवणी या नेहमीच आपल्या सोबत असतात. आपल्याला गावाकडील ओढ नेहमीच असते. बहुतेक वेळेस परीक्षेत देखील माझे गाव वर निबंध my village essay in marathi लिहायला सांगितला जातो.

Table of Contents

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi

त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मित्रांसाठी माझे गाव या विषयावर सुंदर शब्दात निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शाळकरी विद्यार्थी मित्रांसाठी खूप उपयुक्त आहे.

माझे गाव या विषयावर १० ओळीत निबंध | 10 lines on my village in marathi

  • माझ्या गावाचे नाव अहमदपूर आहे. हे गाव लातूर जील्यामध्ये वसलेले आहे.
  • हे एक छोटं गाव आहे. गावामध्ये फक्त 170 घरे आहेत.
  • हे गाव गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
  • गावातील जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. गावातील सर्व शेतकरी दिवसरात्र शेतात कष्ट करतात.
  • आमच्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे.
  • गावातील नदीच्या किनाऱ्यावर शिवमंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.
  • गावामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.
  • माझे गाव खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे.
  • गावामधील सर्व लोक सामंजस्याने आणि एकोप्याने राहतात.
  • माझे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे त्यामुळे मला माझे गाव खूप

माझे गाव मराठी निबंध 100 शब्दात | my village essay in marathi in 100 words

माझ्या गावाचे नाव धारासुर आहे. हे गाव लातूर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. गावाला प्राचीन इतिहास आहे, गावामध्ये घृष्णेश्वर प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 200 वर्ष पुराणे अतिप्राचीन असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे खूप मोठी यात्रा भरते. यात्रेत खाद्यपदार्थांचे, फळा फुलांचे, खेळण्यांचे स्टॉल लागतात.

मी दरवर्षी महाशिवरात्रीला माझ्या गावी यात्रेला जातो. यात्रेत खूप मोजमजा करतो. मला ही गावातील यात्रा खूप आवडते. येथे घृष्णेश्वर म्हणजेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात. तसेच या प्राचीन मंदिराच्या कलाकृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक देखील येथे येत असतात.

  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • माझा आवडता छंद मराठी निबंध

माझे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. गावातील शांत आणि प्रसन्न वातावरण आहे, गावातील लोक देखील खूप दयाळू आहेत. गावामध्ये राहणे मला खूपच आल्हादायक वाटते, त्यामुळे मला माझे गाव खूप आवडते.

माझे गाव मराठी निबंध 300 शब्दात | my village essay in marathi in 300 words

माझ्या गावाचे नाव अंगलगाव आहे. हे गाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात वसलेले आहे. माझ्या गावापासून 2किमी अंतरावर अंगलेश्वराचे खूप मोठे मंदिर आहे. येथे भगवान राम यांनी वनवासात असताना यज्ञ केला होता अशी अख्यायिका सांगितली जाते, त्यामुळे या ठिकाणी खूप मोठे महादेवाचे मंदीर उभारण्यात आलेले आहे. हे अंगलेश्र्वराचे मंदिर म्हणजे गावातील सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. या अंगलेश्वराच्या मंदिरवरुंच माझ्या गावाचे नाव अंगलगांव पडले असावे असे मला वाटते.

अंगलेश्र्वराच्या मंदिरात प्रत्येक एकादशीला भजन कीर्तन होते, तसेच फराळ वाटप देखील होतो. त्यामुळे प्रत्येक एकादशीच्या दिवशी संपूर्ण गाव या मंदिराच्या परिसरात भजन कीर्तनात तल्लीन होऊन जातो.

माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. गावातील लोक शेतातून अन्न धान्य पिकवण्यासाठी खूप मेहनत घेतात. तसेच सर्व लोक सायंकाळी गावातील हनुमान मंदीरात एकत्र जमतात, इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करतात. गावामध्ये गणपती उत्सव, होळी, दसरा यारखे सण उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. माझ्या गावातील लोक कधीही शुल्लक कारणावरून एकमेकांशी भांडत नाहीत, ते खूप गुण्यागोविंदाने राहतात.

गावामध्ये एक व्यायामशाळा देखील आहे. शहरातील व्यायाम शाळे एवढी प्रगत उपकरणे जरी आमच्या व्यायाम शाळेत नसली तरी पण येतील तरुण मुलामध्ये व्यायाम करण्यासाठी एक अप्रतिम उत्साह आहे. ही व्यायाम शाळा सकाळी आणि सायंकाळी तरुण मुलांनी गच्च भरलेली असते.

माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. गावाच्या मध्यभागी एक विहीर आहे. गावातील महिला या विहिरीतून पाणी शेंदुन भरतात. या विहिरीचे पाणी खूपच स्वच्छ आणि गोड आहे. तसेच संडवांडीच्या पाण्यासाठी घरोघरी नदीचे पाणी नळाने पोहचवले जाते.

मला गावात राहायला खूप आवडते कारण गावामध्ये माझे खूप जिवलग मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत खूप सारे खेळ खेळत असतो. मी नेहमी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्या गावी जातो.

माझे गाव मराठी निबंध 500 शब्दात | my village essay in marathi in 500 words

माझा जन्म परभणी जिल्ह्यातील पोखरणी या गावी झाला आहे. माझे बालपण मी या गावीच जगले आहे. या माझ्या गावातील माझे खूप सारे अविस्मरणीय अनुभव आहेत. मला नेहमी माझ्या गावाची, गावाकडील मित्र – मैत्रिणींची आठवण येते.

मी नेहमी शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये माझ्या गावी जातो. माझे गाव परभणी शहरापासून 30 किमी अंतरावर आहे. माझ्या गावी जाण्यासाठी परभणी बस स्थानकातून प्रत्येकी एका तासानंतर बस असते. त्यामुळे मला गावी जाण्यासाठी पुणे ते परभणी रेल्वेने आणि त्यानंतर परभणी पासून माझ्या गावापर्यंत बसणे प्रवास करावा लागतो.

परभणी पासून माझ्या गावापर्यंत चा प्रवास खूप सुखद असतो, कारण या प्रवासादरम्यान हिरवीगार शेते, विविध फळा फुलांच्या झाडांनी आच्छादलेले डोंगर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

माझे गाव हे खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे. माझे गाव हे असे ठिकाण आहे जेथे शहराप्रमाणे कचऱ्याचे ढीग नाहीत, रसायनयुक्त प्रदूषित पाणी आणि हवा देखील नाही. माझ्या गावामध्ये खूपच स्वच्छ पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत.

गावाच्या मधोमध पिण्याच्या पाण्यासाठी मोठी विहीर आहे. या विहिरीवर सकाळी आणि सायंकाळी पाणी भरण्यासाठी बाया पोरांची नेहमीच लगबग दिसते. विहिरीतून शेंदून पाणी काढण्यात एक ओरच मज्जा असते. शिवाय गावातील हवा देखील स्वच्छ आणि प्रदूषण विरहित असते त्यामुळे गावातील संपूर्ण वातावरण पोषक आणि आल्हादायक असते.

शिवाय गावातील लोक देखील खूपच प्रेमळ आणि मदत करणारे असतात. ते नेहमी एकत्र सामंजस्याने राहतात, एकत्र सण उत्सव साजरे करतात, यातून गावातील एकोप्याचे यथार्थ दर्शन घडते. गावातील वातावरण अत्यंत शांत असते, येतील लोक कधीही भांडणे करत नाहीत. गावातील लोक एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतात, ते खूप सहाय्यक वृत्तीचे असतात.

माझ्या गावातील जवळपास सर्वांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे. त्यामुळे गावाच्या आजूबाजुला सर्वत्र हिरवीगार बहरलेले शेते आहेत. मी गावाकडे गेल्यानंतर नेहमी शेतात जातो, शेतातील ऊस, जांब, बोर यासारखा मेवा खायला मला खूप आवडतो.

महानगरातील जीवन हे अत्यंत सुखद आणि मनोरंजक असले तरी ते गावातील जीवना इतके समृध्द असूच शकत नाही. गावात जरी शहराप्रमाणे प्रगत सुविधा नसल्या तरी गावातील निसर्ग सौंदर्य, येतील सण उत्सव, रूढी परंपरा, जनजीवन नक्कीच मनाला ओढ लावते. त्यामुळे मला शहरापेक्षा माझे खेडेगाव खूप आवडते.

आपण काय शिकलो?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझे गाव मराठी निबंध my village essay in marathi या विषयावर वेगवेगळ्या शब्दात निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्ही इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत वापरू शकता.

मला आशा आहे की तुम्हाला माझे गाव निबंध खूप आवडला असेल. हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला एखाद्या विषयावर निबंध हवा असेल तर ते ही कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझे गांव मराठी निबंध | Aamche Gaon Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आमचे गांव / माझे गाव (Aamche Gaon Essay In Marathi)   हे निबंध लेखन करणार आहे.

Aamche Gaon Essay In Marathi | आमचे गांव मराठी निबंध

Aamche Gaon Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – माझे गाव / आमचे गांव

कृष्णा नदीच्या काठावर एक टुमदार खेडेगाव आहे. साक्री हे त्याचे नाव. तेच माझे गाव आहे. कृष्णा नदीमुळे आमच्या गावाला बाराही महिने भरपूर पाणी मिळते. त्यामुळे हिरव्यागार वृक्षवेलींची झूल बाराही महिने आमच्या गावावर पसरलेली असते.

माझ्या गावातील बहुसंख्य लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. जोंधळा हे येथील प्रमुख पीक आहे. काहीजण कडधान्ये व भात यांचेही पीक घेतात. काहीजणांनी फळा-फुलांचीही झाडे लावली आहेत.

माझ्या गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. एस्. एस्. सी. परीक्षेत दरवर्षी माझ्या शाळेचा खूप चांगला निकाल लागतो. गावाच्या मध्यभागी एक देऊळ आहे. देवळात गाभाऱ्यासमोर विस्तृत सभागृह आहे. या सभागृहात भजनाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

माझ्या गावाने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’चे पारितोषिक पटकावले आहे. माझे गाव आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आहे. गावातील भांडणतंटेही गावकरी एकत्र बसून सोडवतात. आता माझे गाव तंटामुक्ती योजनेचे बक्षीसही नक्की मिळवणार आहे. असे हे माझे गाव मला खूप आवडते.

वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता

  • माझे गांव  निबंध मराठी / majhe gaon nibandh marathi / my village marathi essay
  • आमचे गाव निबंध मराठी / aamche gaon nibandh marathi / village marathi essay
  • गांव मराठी निबंध / gaon nibandh marathi / village marathi nibandh in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा आमचे गाव मराठी निबंध / my village essay in marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझे गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi

You are currently viewing माझे गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi

My Village Essay in Marathi : माझे गाव अशी जागा आहे जेथे मला माझ्या सुट्ट्यांमध्ये किंवा जेव्हा मला थकवा वाटतो आणि मला विश्रांती घ्यायची इच्छा असते तेव्हा भेट द्यायला आवडते. गाव हे असे स्थान आहे जे शहराच्या प्रदूषणापासून आणि आवाजापासून खूप दूर आहे. तसेच, आपल्याला खेड्यातील मातीशी एक संबंध आहे असे वाटते.

शिवाय, येथे झाडे, विविध प्रकारची पिके, फुलांचे विविधता आणि नद्या इत्यादी आहेत. या सर्व व्यतिरिक्त, आपल्याला रात्री थंड हवेचा झोत आणि दिवसात एक उबदार पण आनंददायी वारा वाटेल.

माझे गाव निबंध मराठी, My Village Essay in Marathi

Set 1: माझे गाव निबंध मराठी – My Village Essay in Marathi

Table of Contents

माझ्या गावाचे नाव डोंगरगाव आहे. गावाजवळून एक पुण्यवती नावाची नदी वाहते. नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी असते. नदीकाठी एक शितलादेवीचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी जत्रा भरते.

माझ्या गावाजवळच चारही बाजूंनी उंच उंच डोंगर आहेत. डोंगरात दऱ्या-खोऱ्याही आहेत. तेथेच छोटेसे धरण बांधलेले आहे. डोंगरामुळे व नदीमुळे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगार, उंच झाडे आहेत. त्यामुळे वातावरण थंडगार वाटते. गावात दर गुरुवारी बाजार भरतो.

गावातील बहुतेक लोक शेती करतात. गावात एक छोटी शाळा आहे. गावात ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. गावात वेगवेगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळेही आहेत. गावात सर्व लोक एकोप्याने, प्रेमाने वागतात.

माझ्या गावात आता सर्व सुखसोई आल्या आहेत. तेथे मला खूप शांत वाटते. आम्ही दरवर्षी गावी जातो. माझे गाव मला खूप आवडते.

Set 2: माझे गाव मराठी निबंध लेखन – Maze Gav Marathi Nibandh

कृष्णा नदीच्या काठावर एक टुमदार खेडेगाव आहे. साक्री हे त्याचे नाव. तेच माझे गाव आहे. कृष्णा नदीमुळे आमच्या गावाला बाराही महिने भरपूर पाणी मिळते. त्यामुळे हिरव्यागार वृक्षवेलींची झूल बाराही महिने आमच्या गावावर पसरलेली असते.

माझ्या गावातील बहुसंख्य लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. जोंधळा हे येथील प्रमुख पीक आहे. काहीजण कडधान्ये व भात यांचेही पीक घेतात. काहीजणांनी फळा-फुलांचीही झाडे लावली आहेत.

माझ्या गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. एस्. एस्. सी. परीक्षेत दरवर्षी माझ्या शाळेचा खूप चांगला निकाल लागतो. गावाच्या मध्यभागी एक देऊळ आहे. देवळात गाभाऱ्यासमोर विस्तृत सभागृह आहे. या सभागृहात भजनाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

माझ्या गावाने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’चे पारितोषिक पटकावले आहे. माझे गाव आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आहे. गावातील भांडणतंटेही गावकरी एकत्र बसून सोडवतात. आता माझे गाव तंटामुक्ती योजनेचे बक्षीसही नक्की मिळवणार आहे.

असे हे माझे गाव मला खूप आवडते.

Set 3: माझे गाव या विषयावर निबंध – Maze Gav Essay in Marathi

माझे गाव म्हणजे नागाव. मुंबईपासून फक्त तीनचार तासांवर असलेले हे माझे गाव अगदी निसर्गरम्य आहे. माझे आजीआजोबा तिथे राहातात. त्यांना मुंबईला राहायला या असे आम्ही बरेचदा म्हणतो परंतु त्यांना गावालाच राहायला आवडते.

आमच्या गावाला समुद्र आहे, हिरव्यागार वाड्या आहेत, उंचउंच माड आहेत. समुद्र किना-यावर सुरूचे बन आहे. तिथे जाऊन आम्ही खांबखांब हा खेळ खेळतो. मी आणि माझा भाऊ सुट्टीत गावाला जातो. तिथेही आमची दोस्तमंडळी आहेत. गावाला गेले की आम्ही सगळ्यांच्या वाड्यांत फिरतो आणि खाली पडलेले रायवळ आंबे गोळा करून आणतो. विहिरीवर त्यातले आंबे धुवून खायला खूप मज्जा येते.

आता गावी गॅस आला आहे तरीही आजी कधीकधी चूल पेटवते आणि त्यावर शिजवलेला मऊ भात आणि मेतकुट आम्हाला खायला देते.सोबत भाजलेला पापड असतोच.

गावाला रात्रीच्या वेळेस काजवे दिसतात. आमच्या अंगणातल्या झाडांवर रात्रीच्या वेळेस केवढेतरी काजवे मी एकदा पाहिले होते. आमच्या गावाला लाल मातीचे कच्चे रस्ते होते, पण आता गावात ब-याच ठिकाणी पक्के रस्ते झाले आहेत. पूर्वी वीजही सारखी जात असे. आता तसे होत नाही. मला माझे हे गाव खूप आवडते. इथली लाल माती मला खुणावते म्हणून मी दर सुट्टीत इथे येतो.

Set 4: माझे गाव मराठी निबंध – Essay on My Village in Marathi

सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली भोगावती नदी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून वाहत जातो. तिच्याच किनारी एक छोटेसे आणि टुमदार खेडे आहे. तेच माझे गाव कांबळवाडी! माझ्या कांबळवाडी गावाने ‘आदर्श गाव’ म्हणून साऱ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.

माझ्या गावातील बहुतांशी लोक शेतकरीच आहेत. ऊस, भात ही गावची मुख्य पिके आहेत. याशिवाय नाचणी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, केळी इत्यादी पिकेही गावात घेतली जातात. शेतीला पूरक व्यसाय म्हणून अनेक शेतकरी लोक पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय करून गावाच्या उत्पन्नात आणि स्वत:च्या उत्पन्नात भर घालीत आहेत.

माझ्या गावाने निर्मल ग्राम योजनेचे व अन्य कित्येक पुरस्कार पटकावले आहेत. राधानगरी तालुक्यात पहिल्यांदा गाव हागणदारी मुक्त करण्याचा मान माझ्या गावाने पटकावला आहे. गावचा स्वच्छ, सुंदर व निर्मल परिसर पाहायला कित्येक लोक येतात. येथील विविध योजना पाहतात.

गावात सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवले आहेत. बंद गटारे आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा अजिबात त्रास नाही. गावची शाळा संगणक शाळा म्हणून ओळखली जाते. इथे पहिलीपासूनच मुलांना संगणक शिकवले जाते. गावात जागोजागी शोषखड्डे शोषखड्डे बनवल्यामुळे डास, नाहीत. त्यामुळे गाव आरोग्यसंपन्न झाला आहे. माझा गाव सर्वांनीच आदर्श घ्यावा माशा पाहायला मिळत असा आहे.

Set 4: माझे गाव निबंध इन मराठी – Majhe Gaon Marathi Nibandh

माझ्या गावाचे नाव नाशिक आहे. ते गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. नदीच्या काठीमहादेवाचे मंदिर आहे. एक पवित्र क्षेत्र म्हणून नाशिकचा नावलौकिक भारतात आहे. त्यामुळेच अनेक गावातील यात्रेकरु तीर्थयात्रा करण्यासाठी नाशिकला येतात. नाशिकच्या जवळच त्र्यंबकेश्वर असल्यामुळे तिकडेही जातात. विशेषतः सिंहस्थामधे अनेक साधुसंत नाशिकला येतात. त्यामुळे नाशिक शहर गजबजून जाते.

नाशिकमधे श्रीरामाची मंदिरे बरीच आहेत. काळाराम, गोराराम, बायकांचा राम अशी किती तरी नावे देवळांना आहेत. नदीच्या काठीच मोठा भाजी-बाजार भरतो. माझ्या बाबांबरोबर मी भाजी आणायला जातो. सुंदर हिरवीगार ताजी पालेभाजी मला आवडते. त्याचवेळी बाजारातून ऊस, द्राक्षे, पेरू, बोरे अशा किती तरी गोष्टी मला आवडतात म्हणून बाबा त्या विकत घेतात.

आमच्या नाशिकजवळच सातपूर, आंबड अशी गावे अलीकडच्या काळात उदयास आली आहेत. त्याठिकाणी वेगवेगळ्या मालाचे उत्पादन करणारे विविध कारखाने आहेत. एक औद्योगिक शहर म्हणूनही आमच्या नाशिकला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. नाशिकमधील सार्वजनिक वाचनालय खूपच जुने आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुट्टीमधे खास बालविभाग पण आहे. दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुट्टीत मी सकाळी आणि दुपारी बाल विभागात जाऊन गोष्टींची पुस्तके वाचतो. त्याचप्रमाणे थोरामोठ्यांची चरित्रे वाचण्यात मला नेहमी आनंद वाटतो.

Set 5: माझे गाव निबंध मराठी – My Village Essay in Marathi

गावबद्दल तथ्य.

भारतातील सुमारे 70% लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. त्याचप्रमाणे, आपण वापरत असलेल्या अन्न आणि शेती उत्पादनांचा मुख्य स्त्रोत गावे आहेत. स्वातंत्र्यानंतर, शिक्षणाबरोबरच खेड्यांमध्ये दोन्ही लोकसंख्या खूप वाढली आहे.

खेड्यातील लोक त्यांच्या कामासाठी अधिक समर्पित असतात नंतर शहरातील लोकही त्यांच्यात अधिक सामर्थ्य आणि क्षमता नंतर शहरी भागातील लोक असतात.

शिवाय, संपूर्ण गाव शांतता आणि समरसतेने राहते आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही. गावकरी एकमेकांच्या दु: ख आणि आनंदात पुढे येतात आणि ते उपयुक्त स्वभावाचे असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण रात्रीच्या वेळी तारे पाहू शकता जे यापुढे शहरात दिसणार नाहीत.

माझे गाव वर्णन

उन्हाळा आणि थंडगार हिवाळा असणाऱ्या सखल भागात माझं गाव अस्तित्वात आहे. बहुतेक मी सुटीमुळे माझ्या गावाला उन्हाळ्यात भेट देतो. उन्हाळ्यात हे गाव शहरापेक्षा बरेच थंड आहे. तसेच, वाऱ्यामुळे आपल्याला गावात एअर कंडिशनर्सची आवश्यकता नाही. एका गावात आपल्याला हिरवळ दिसते आणि जवळजवळ प्रत्येक घरात त्यांच्या अंगणात किमान एक झाड असते.

शिवाय उन्हाळा हा कापणीचा हंगाम आहे म्हणून मी कोणतीही पिके क्वचितच पाहिली आहेत. त्याशिवाय पूर्वी कच्चे घर (चिखल व विटांनी बनलेली घरे) असत पण आता परिस्थिती बदलली आहे आणि पक्का घराची (काँक्रीट व इतर साहित्याने बनलेली) संख्या वाढली आहे. तसेच गावातील लोक शहरातील लोकांपेक्षा मित्र आहेत.

याव्यतिरिक्त, माझ्या गावात मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ताजी आणि पुनरुज्जीवन देणारी हवा. मी 5 तास झोपी गेलो तरीही हवा ताजेपणाची भावना देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्री मी शहरात मी करू शकत नसलेले तारे पाहतो आणि मोजतो.

गावचे महत्व

पुरातन काळापासून गावे अस्तित्वात आहेत आणि मालाची मागणी व पुरवठा यासाठी ते एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे ते देशाच्या वाढीस आणि विकासासाठीही मोठे योगदान देतात. भारत हा असा देश आहे जो आपल्या माध्यमिक व तृतीय क्षेत्रापेक्षा शेतीवर अधिक अवलंबून आहे.

तसेच, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेले भारत आहे आणि या मोठ्या लोकांना पोसण्यासाठी त्यांना खेड्यातून जेवण पाहिजे आहे. हे आपल्यासाठी आणि प्रत्येकासाठी का महत्त्वाचे आहे याचे वर्णन करते.

शेवटी, आपण असे म्हणू शकतो की गावे ही अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. तसेच, माझे गाव भारतातील सर्व खेड्यांचा एक भाग आहे जेथे अजूनही लोक शांतता आणि समरसतेत राहतात. याशिवाय शहरी भागातील लोकांच्या तुलनेत खेड्यातील लोक मैत्रीपूर्ण आहेत आणि आनंदी व समृद्ध जीवन जगतात.

अजून वाचा: माझी सहल निबंध मराठी 

My Village Essay in Marathi FAQ

Q1. गावांमधील सर्वात चांगली गोष्ट काय आहे.

A1. खेड्यांविषयी अनेक चांगल्या गोष्टी आहेत जसे ताजी हवा, नद्या, झाडे, प्रदूषण नाही, पृथ्वीवरील वास, ताजे आणि सेंद्रिय अन्न आणि बर्‍याच महान गोष्टी.

Q2. गावांचा विकास कमी आहे काय?

A2. नाही, खेड्यांचा विकास झाला आहे आणि तो शहरांपेक्षा वेगाने विकसित होत आहे.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझे गाव निबंध My Village Essay in Marathi

My Village Essay in Marathi – Maza Gaon Nibandh in Marathi माझे गाव मराठी निबंध गाव म्हटलं की अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय होय. कारण प्रत्येकालाच आपले गाव आतिशय जवळच असते. शहरातले थकलेभागलेले सगळे आत्मे जीवाच्या शांतीसाठी सगळे आपापल्या गावी वळतात. माझ्या गावचे नाव तुर्केवाडी. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक खेडेगाव तुर्केवाडी. कोल्हापूर जिल्ह्यापासून दोन तासाच्या अंतरावर असणारे तर चंदगड तालुक्यापासून एक तास अंतरावर असणारा माझं गाव. अगदी साधं गाव आणि गावातील साधी माणसं.

गावामधले जवळपास सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. जसे की हिंदू, मुसलमान, चांभार, कुंभार हे सर्व जण मिळून मिसळून आनंदाने राहतात. गावातील लोक अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ आहेत. कोणत्याही कामासाठी एकमेकांच्या मदतीला तयार असतात. अशा या एकोप्यामुळे माझे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.

माझ्या गावात मोठ्या इमारती नाही परंतु माझ्या गावातील लोकांची मने फार मोठी आहेत. गाव शांत आणि स्वच्छ आहे. गावातील पहाटेचा सूर्योदय जसा मनाला भुरळ घालणारा असतो तसाच सायंकाळचा सूर्योदय सुद्धा मनाला हुरहूर लावून जातो. दोन्ही वेळी निसर्गाचे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे असते. गावात शुद्ध, खेळती हवा अनुभवायला मिळते.

my village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध – My Village Essay in Marathi

असावे माझे गाव निबंध – maza gaon nibandh in marathi.

गावातील लोक धार्मिक असून युवकांपासून ते जेष्ठापर्यंत सर्व लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात. गाव धार्मिक असल्याने गावामध्ये काही ना काही धार्मिक कार्यक्रम सारखे चालू असतात. वर्षातून एकदा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. गावच्या चारी दिशेला देव जनु गावची रक्षा करत आहे अशी गावच्या मंदिराची रचना केली आहे.

गावात गणपती मंदिर मारुती मंदिर महालक्ष्मी मंदिर रवळनाथ मंदिर अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत. गावच्या माथ्यावर लक्ष्मीमाता गावचे रक्षण करीत आहे. सर दुसऱ्या दिशेला मारुती गावावर लक्ष ठेवून आहे. तर गावच्या मधोमध बसून गावची जबाबदारी घेणारा गणपती बाप्पा  दरवर्षी गणपतीच्या मंदिरात गणपती चा वाढदिवस साजरा केला जातो.

त्यावेळी गावातील लोक एकत्र येऊन वर्गणी काढून मोठ्याने गाव जेवण घातले जाते. तर हनुमान जयंतीला मारुती मंदिर मध्ये  भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. तर दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. हालचाली केल्या जातात आणि या हालचाली पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावाला भेट देतात.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने गावात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात नऊ वर्षातून एकदा लक्ष्मी देवीचा उत्सव साजरा केला जातो. महालक्ष्मी उत्सव नऊ दिवस असतो. हे नऊ दिवस केव्हाच केव्हा निघून जातात समजतच नाही. गावातील माणसांचे राहणीमान अगदी साधेच आहे. गावात सर्व उत्सव गावकरी लोक सर्व जण मिळून आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात तर मग होळी असो, दसरा, गुढीपाडवा , शिगमा असो गणपती उत्सव असो वा दिवाळी.

माझा गाव कविता

माणूस इथला जिवलग जीवाचा मायाळू आणि मोठ्या मनाचा आदराने घ्यावे तुम्ही नाव असं आहे तुर्केवाडी माझं गाव

गावात मुलांना शिकण्यासाठी दोन शाळा आहेत. गावात शिकण्यासाठी पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. पहिली ते चौथीसाठी कुमार विद्यामंदिर तुर्केवाडी तर पाचवी ते दहावी साठी जनता विद्यालय तुर्केवाडी अशा शाळा आहेत. मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत नाही उलट शाळेत शिकण्यासाठी तडशीनहाळ, माडवळे, यशवंतनगर, कार्वे, वैतागवाडी अशा आजूबाजूच्या गावातील मुली शिकण्यासाठी येतात.

  • नक्की वाचा: माझी शाळा निबंध

तसेच लहान मुलांसाठी अंगणवाडी आहे. गावकऱ्यांचा शिक्षणावर जास्त भर असून गावातील काही लोक डॉक्टर , इंजिनीयर, तलाठी, ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. गावातील युवकही सुशिक्षित आहेत. त्यातील काही नोकरीच्या शोधात आहेत तर काही व्यवसायात उतरले आहेत.

गावात किराणा मालाचे दुकान, कपड्याचे, सोन्याचे, जनरल स्टोअर्स, मेडिकल, इलेक्ट्रिक, मोबाईल शॉपी अशी भरपूर दुकाने आहेत. गावातील लोकांना साहित्य आणण्यासाठी बाहेर गावी जावे लागत. गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक आहे. गावातील लोकांचे आर्थिक व्यवहार गावातच होतात त्यासाठी त्यांना बाहेर गावी जावे लागत नाही.

गावामध्ये ग्रामपंचायत आहे. पाच गावांची मिळून एक ग्रामपंचायत तुर्केवाडीमधे आहे. माडवळे, तडशीनहाळ, जगमहट्टी येतील लोग ग्रामपंचायतिमध्ये कामानिमित्त येतात. हॉस्पिटल आहेत. गावात आठवड्यातुन एकदा म्हणजे दर बुधवारी बाजार भरतो. बाजारात पालेभाजीचा बाजार, माशांचा बाजार आणी जनावरांचा बाजार भरतो. गावात प्रत्येक गोष्टीची सोयी सुविधा केलेली आहे त्यामुळे लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर गावी जावे लागत नाही.

गाव अगदी शांतताप्रिय आणि गुण्यागोविंदाने नांदत आहे. गावातील निम्म्याहून अधिक लोकी शेतकरी त्यामुळे निसर्गावर अफाट प्रेम असणारी माणसं या गावात राहतात. कलेला वाहून घेतलेलं, सांस्कृतिक वारसा जपणार आणि प्रत्येक सणवार अगदी आनंदाने साजरे करणारे हे गाव.

या गावाने आपल्या बऱ्याच लेकरांना सर्व दृष्टीने चांगले संस्कार केले. गावचे वेळापत्रक त्यावेळी ठरलेलं असायच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. अगदी एखादा चित्रपट पाहावा तशी हुबेहूब चालणारी ही दृश्ये. रोज भल्या पहाटे पिंगळ्या, नंदी बैल वाला हेळवी, तर कधी वासुदेववाला यांची नेहमी रेलचेल असायची.

यानंतर आगमन व्हायचे ते डोंबाऱ्याचा खेळ करून दाखवणाऱ्या कुटुंबाचं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येक घरातून भिक्षा मागून आपलं कुठून चालवायचं हा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. कधी-कधी ते गावात खेळ करून दाखवायचे दुपारच्या भर उन्हात पों पों पों करत सायकलला भोंगा भोंगा अडकून भोंगा वाजवत येणाऱ्या गारेगार वाल्यांची आम्ही नेहमी वाट बघत बसायचो. त्या वेळी गावात गारेगार वाल्यांकडून गारेगार घेऊन खाण्याचा आनंद काही वेगळाच होता.

गाव म्हणजे गाव. गावात असं म्हटलं जरी तरी अगदी बालपणातील सगळेजण क्षण झरर्कन डोळ्यासमोरून निघून जातात आणि मनात फक्त आठवणी दाटून येतात. प्रत्येकाच्या मनात बालपण आणि गाव या दोन्ही गोष्टी जिव्हाळ्याच्या असतात. आपली आणि गावची नाळच अशी जोडलेली असते की ती आपल्याला कायम लहान होण्यासाठी भाग पाडते.

  • नक्की वाचा: पर्यावरण मराठी निबंध

गावाकडे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे कौलारू घरांची छपरे उतरती आहेत. गावी भरपूर पाऊस असल्यामुळे पावसाच्या चार महिन्या नंतरच्या काळात सुद्धा गावातील विहिरींना मुबलक पाणी असते. त्यामुळे पाण्याची टंचाई कधी गावात भासलीच नाही. गावात प्रत्येकाच्या घरासमोर अंगण आणि अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे.

आम्ही दिलेल्या my village essay in marathi wikipedia माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझे गाव मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza gaon nibandh in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza gaon essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण essay on mobile phone in marathi या लेखाचा वापर village in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

my village essay in marathi 10 lines

my village essay in marathi 10 lines

  • Tips & Guides

My Village Essay in Marathi | Maza Gaon Essay in Marathi, Nibandh

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024
  • 11 Comments

my village information in marathi

My Village Essay in Marathi

Majha gaon nibandh in marathi : माझे गाव.

परीक्षा संपली, सुट्टी लागली. उन्हाळ्याची सुट्टी लागताच आम्हा भावंडांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सुट्टी लागण्यापूर्वीच वडिलांनी गावी जाण्यासाठी तिकिटे काढलेली असतात. आईची पण लगबग चालू असते. आजी आजोबांसाठी, मामी मामांसाठी, काकी – आत्यासाठी आणि सर्व चुलत मामे भावंडांसाठी सर्वांसाठी काही ना काहीतरी घेतलेले असते. आता वाट बघायची ती गावी जायची तारीख कधी येणार त्याची. गावाला जाण्याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच असते आणि का नाही असणार, आमचे गाव आहेच एवढे सुंदर कि कधी गावी जातो असे वाटते आणि एकदा का गावाला गेले कि परत शहरात येऊ नये असे वाटते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एका डोंगरावर वसलेल आमचं छोटस गाव आंबोली. आमचे गाव एक पर्यटन स्थळ सुद्धा असल्यामुळे गाव व शहर याचा सुंदर संगम झाल्यासारखा वाटतो. कोकणातील इतर गावांपेक्षा आमचे आंबोली खूप थंड गाव आहे. इथे उन्हाळ्यातही पंखा लावायची गरज भासत नाही. आमच्या गावी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

बेळगाव व गोवा जोडणाऱ्या महामार्गावर आमचे गाव लागते. गावी जाण्यासाठी नागमोडी वळणाचा आंबोली घाट चढावा लागतो. बसमध्ये चढताना आम्ही शिताफीने खिडकीच्या बाजूची सीट मिळवतो. कारण कितीही वेळा बघितले तरी हिरवीगार दरी नेहमीच मनमोहक वाटते. पावसाळ्यात तर पांढर्याशुभ्र धब्धब्यांमुळे स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो. घाटात सुंदर दरी सोबतच लाल तोंडाची माकडे सुद्धा दिसतात, त्यांची गंमत बघताना खूप मजा येते. आंबोली घाट चढून गेल्यावर एक छोटेसे देऊळ लागते. त्याला पूर्वीचा वस असे म्हणतात. ग्रामस्थांचे मानणे आहे कि हा देव घाटातून जाता – येताना आपली रक्षा करतो. इथले ग्रामस्थ कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी या देवाच्या पाया पडूनच मार्गाला सुरवात करतात. आईने शिकवल्याप्रमाणे आमचे सर्वांचे हात इथे आल्यावर नकळतच जोडले जातात.

घाट संपवून पुढे गेल्यावर थोड्यावेळाने आमचे गाव येते. इतक्या महिन्यानंतर सर्वांना भेटण्यासाठी मन खूप आतुर झालेले असते. आजी – आजोबा आणि चुलत भाऊ बहिण बस स्टॉपवर येऊन आधीच वाट बघत असतात. सर्वजण किती खुश असतात आम्हाला भेटून. घरी गेल्यानंतर माठातील थंडगार गोड पाणी घेऊन काकी येते. सर्वांना भेटून झाल्यावर हात पाय धुवून नाश्ता करून आम्ही सर्व भावंडे गावात जातो. वाडीवरील प्रत्येक घरात जाऊन सर्वांना भेटतो. सर्वांच्या घरी काही ना काहीतरी खायला दिले जाते; आणि घरी जाण्याआधीच आमचे पोट भरलेले असते. गावातील सर्व माणसे खूप प्रेमळ आहेत व आमची सर्वांची मायेने विचारपूस करतात.

दुसऱ्या दिवशी काकाला थोडा मस्का पाणी करून फिरायला जायचा बेत ठरतो. काकाला माहित आहे कि आम्हाला कुठे कुठे जायला आवडते. आई सांगते कि सर्वात आधी देवाचे दर्शन घ्या मग कुठे ते फिरा. गावात अनेक देवळे आहेत पण सर्वात महत्वाचे आहे ते गावाबाहेरील हिरण्यकेशी हे महादेवाचे मंदिर. ह्या मंदिरासमोर एक पाण्याचे एक कुंड आहे जे नेहमी भरलेले असते. त्या पाण्यात डुबकी मारून मगच देवाचे दर्शन घ्यायची प्रथा आहे. देऊळ छोटेसेच आहे आणि देवांच्या मुर्त्या नेहमी पाण्यातच असतात. मंदिराच्या बाजूला एक गुहा आहे. काका सांगतो कि त्या गुहेत एका मध्ये एक अश्या सात गुहा आहेत व त्या इतक्या निमुळत्या आहेत कि कोणीही सातव्या गुहेपर्यंत जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण पहिल्या गुहेतच फिरून येतो. दुसऱ्या गुहेत जायची मला खूप भीती वाटते.

तिथून पुढे आम्ही नांगरतास येथे जातो. इथे नांगरतास देवाची मोठी उभी मूर्ती आहे. मंदिर साधेसेच आहे. पूर्वीचा वस आणि नांगरतास हे दोन देव आंबोलीच्या वेशीचे रक्षण करतात. नांगरतास मंदिराच्या पाठीमागेच नांगरतास धबधबा आहे. हा खूप खोल आहे आणि अतिशय बिकट आहे. उन्हाळ्यात ह्या धबधब्याला कमी पाणी असते पण पावसात या धबधब्याच्या पाण्याला इतका जोर असतो कि कित्येक गायी म्हशी या पाण्यात वाहून जातात. इथे वाहून गेलेली जनावरे डोंगराखालील दुसऱ्या गावात सापडतात, म्हणून आई आम्हाला सांभाळून राहायला सांगते. इथे पाया पडून झाल्यावर मात्र आम्ही इतर स्थळे बघायला जातो.

माझे सर्वात आवडते स्थान आहे कावळेशेतचे ठिकाण. इथे उभे राहून खालची दरी बघायला खूप सुंदर वाटते. असे वाटते कि आपण कोणत्यातरी वेगळ्याच विश्वात आलो आहोत. पावसाळ्यात तर इथे अजुनच मजा येते. इथून पाण्याचे मोठ मोठे प्रवाह खाली वाहत जातात पण दरीतील जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे पाणी उलटे वर येते हे दृश्य अंगावर रोमांच उभे करते. तिथून आम्ही घाटातल्या मोठ्या धबधब्यावर जातो. तिथे पाण्यात खूप खेळतो. अनेक पर्यटक तिथे फिरायला आलेले असतात. त्यांना जेव्हा आम्ही सांगतो कि हे आमचे गाव आहे तेव्हा ते आम्हाला सांगतात कि आम्ही खूप भाग्यवान आहोत जे इतक्या सुंदर गावात जन्माला आलो. सनसेट पाँइटवर मावळत्या सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही घरी जातो व काकीने आणि आजीने तयार केलेले चविष्ट जेवण जेवून अंगणात झोपायला जातो. चांदण्यांनी भरलेले आभाळ डोळ्यात भरून झोपतोना पाय जरी थकलेले असले तरी मन समाधानी असते. खरच गावी आल्यावर आईच्या कुशीत आल्याप्रमाणे वाटते.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Information / Essay on My Village in Marathi Language Wikipedia

Related posts, 11 thoughts on “my village essay in marathi | maza gaon essay in marathi, nibandh”.

वा…! खूपच छान, मला आश्या जागी फिरायला खूप आवढेल .

Wah Khoop chan. Vachtana ramun gele. Sundar wakya rachana.

Khup chan aahe maz gain nice

I like to maz gav. very nice

I like it it give me inspiration

This Marathi essay is very nice essay on my village in Marathi

Please only short essay…it’s too hard to read and also to learn

I like your story

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

my village essay in marathi 10 lines

{ निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

{ निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “   घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी शहरांमध्ये गेलो. शहरा मध्येच शिकून मला तेथेच नोकरी मिळाली. पाच वर्षे झाले मी शहरांमध्येच स्थिर आहे. परंतु लवकरच मला सुट्टी मिळणार आहे. तेव्हा मला एकच गोष्टीचे ओढ लागली आहे ती म्हणजे माझ्या गावाला जाण्याची.

माझ्या गावाचे नाव ” नरसिंगपूर “ असे आहे. अगदी डोंगर माता च्या पायथ्याशी वसलेले माझे गाव निसर्गाने परिपूर्ण असे आहे. आजी आजोबांच्या कहाणी नुसार असे कळून येते की, माझा गाव हा गेल्या एक शतकापासून  या ठिकाणी स्थित आहे.

गावाला नरसिंगपूर हे नाव देण्यामागचे इतिहास म्हणजे गावामध्ये खूप पूर्वीच्या काळामध्ये केवळ एकमेव असे नरसिंह स्वामी चे मंदिर होते. त्यामुळे गावाला नरसिंगपूर असे नाव देण्यात आले परंतु हे मंदिर आज नामशेष झालेले आहे.

माझ्या गावातील डोंगर-दर्‍या, नदी-नाले, झाडेझुडपे या नेसर्गिक अलंकारा मुळे माझे गाव एकदम खुलून दिसते. अशा या गावांमध्ये मागे छोटेसे घर आहे माझ्या घरांमध्ये माझ्या आई-बाबांसोबत माझे आजी आजोबा राहतात.

गाव जरी शहरापेक्षा आकारमानाने लहान असले तरी माझ्या गावामध्ये आपुलकीची माणसे राहतात. हे एकमेकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कुठलाही विचार न करता पुढे येतात..

माझ्या गावा बद्दल सांगायचं म्हणजे माझ्या गावाचे लोकसंख्याही 5000 एवढी आहे. डोंगर पायथ्याशी वसलेले माझे गाव निसर्गरम्य  आहेच सोबत माझ्या गावातून  एक नदी वाहते त्यामुळे गावाला आणखीनच जास्त सौंदर्य प्राप्त झालेले आहे.

शहरी भागातील लोकांना गाव म्हणजे एक समस्या ने भरलेले वाटते परंतु माझ्या गाव इतर गावं पेक्षा पूर्णता वेगळे आहे. माझ्या गावातील सरपंच गावाचा विकास देण्या कडे विशेष भर देतात. त्यामुळे या गावांमध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांमुळे माझे गाव हे एक शहराचा भागच आहे असे वाटते.

माझ्या गावातील लोक हे एकमेकांसोबत कुटुंबाप्रमाणेच राहतात.  कोणालाही कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास एकमेकांची मदत करण्यासाठी तत्पर उभे असतात.

गावामध्ये घरो घरी पाण्याची सोय केलेली आहे, तसेच इंटरनेटची, 24 तास विजेची सेवा असते, गावातील रस्तेसुद्धा नवीन बांधलेले आहेत. तसेच गावामध्ये अंगणवाडी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण आहेत परंतु आता बारावीपर्यंतचे सर्व शाखांचे शिक्षण सुविधा  उपलब्ध करून देण्याकडे भर दिला जात आहे.

तसेच गावामध्ये स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा  जीवन वाचवा, मुली वाचवा मुली शिकवा या प्रकारचे  उपक्रम राबवून गावातील लोकांमध्ये जनजागृती केली जाते.

गावापासून तालुक्याचे शहर ते सुमारे 30 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे गावातील प्रौढ व्यक्तींनी गावामध्ये चे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. त्यामुळे गावातील लोकांना ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार झाल्यास गावांमध्ये त्याची तपासणी केली जाते.

तसेच माझ्या गावांमध्ये लहान-मोठी दुकाने असून एक मोठे किराणा मालाचे दुकान आहे. हे दुकान आमच्यात पाहूण्यातील रामुकाकांचे आहे. या दुकानात ‌आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात.

तसेच गावामध्ये कपड्याचे दुकान, फळांची दुकान,  केक चे दुकान, मिठाई दुकान, आईस्क्रीम,दूध, दही ,लस्सी यांची दुकाने सुद्धा आहेत.

त्यामुळे कुठलीही वस्तू पाहिजे असले तरी गावामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतात. तसेच बुधवार हा माझ्या गावाचा सार्वजनिक बाजाराचा दिवस आहे, यादिवशी गावाच्या मधोमध बाजार भरला जातो या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाला, फळभाज्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात.

तसेच गावामध्ये एक मारुतीचे,तुकाई देवीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये माहाशिवरात्रीला  महादेवाच्या मंदिरासमोर जत्रेचे आयोजन केले जाते. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुकाई देवीची यात्रा भरते. या यात्रेच्या वेळी गावातील स्थलांतर झालेले लोक हमखास गावांमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

याबरोबरच गावाचा आणखी आणि विकास व्हावा या उद्देशाने गावातील सरपंच आणि इतर व्यक्ती दर महिन्याला ग्रामविकास बैठक  आयोजित करतात. या बैठकीमध्ये गावातील प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती हजर व्हावा अशी अट आहे त्यामुळे गावातील सर्व व्यक्ती या बैठकीमध्ये हमखास उपस्थित असतात.

माझे गाव या अतिशय कष्टाळू आहे. माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे व शेतीला पूरक असा जोड व्यवसाय म्हणून कोणी दुग्ध व्यवसाय, कोणी मत्स्य व्यवसाय, तर कोणी पशुपालनाचे व्यवसाय करतात. माझे गाव हे द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तसेच माझ्या गावातून ज्वारी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. यासोबतच मका, तूर, भुईमूग, मूग यांसारखी पिके सुद्धा घेतली जातात.

रोज संध्याकाळच्या वेळी गावातील मंदिरांमध्ये भजन-कीर्तन यांसारखे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामुळे वृद्ध महिला व पुरुष या कीर्तनाचा आणि भजनाचा आनंद लुटत असतात.

गावामध्ये प्रत्येक सण, उत्सव, जयंती सर्वजण मिळून साजरे करतात. माझ्या गावातील लोकांमध्ये जातिभेद,उच्चनीचता, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान दृष्टीने बघतात. त्यामुळे गावामध्ये सर्व जाती धर्माचे सण आणि उत्सव एकत्रित मिळून साजरे केले जातात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती,शिवजयंती, गणपती उत्सव,  महाशिवरात्री, नवरात्री यांसारखे सण उत्सव सार्वजनिक मंडळामार्फत साजरे केले जातात.

गावाच्या शेजारी असलेला डोंगर माता हा पावसाळ्यामध्ये खूपच आकर्षक दिसतो. या डोंगरावरून वाहणारे धबधबे, रंगीबिरंगी फुले जणू पाचूचे  वैभव धारण करून मिरवतात असे दिसते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या डोंगरांमध्ये मोर, माकड, विविध पक्षी पाहायला मिळतात.

पावसाळ्यामध्ये माझा दावा खूपच सुंदर दिसतो. माझ्या गावाचे पावसाळ्यातील सौंदर्य पाहण्यासाठी जवळच्या शहरातील अनेक पर्यटक‌ येतात.

येथे आलेल्या पर्यटकांना राहण्यासाठी माझ्या गावाने एक धर्मशाळा बांधलेली आहे जिथे राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने निसर्ग पाहण्यासाठी शहरी भागातील लोक माझ्या गावाला भेट देण्यासाठी येतात.

माझ्या गावाचा एवढा विकास पाहून गेल्यावर्षी माझ्या गावाला जिल्हास्तरीय आहे “आदर्श गावाचा” पुरस्कार मिळाला आहे.

गाव म्हणजे सर्वांना विविध समस्या, भांडणतंटे, जीवनावश्यक वस्तू न मिळणारे ठिकाण असे वाटते. परंतु माझा गाव हा यापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. माझ्या गावातील एकोपा चे वातावरण आणि मनाला शांत करणारा निसर्ग पाहून कायम गावामध्येच राहावेसे वाटते.

गावामध्ये मी आणि माझे सर्व मित्र लहानपणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीकाठावर जाऊन मासे पकडायचो.  तसेच उन्हाळ्यामध्ये याच नदीमध्ये दुपारच्या वेळी आम्ही पोहात‌ होतो.

माझ्या गावामध्ये आजा लहानपणीच्या सर्व आठवणी आहेत. याच गावांमधून मला चांगल्या वाईट गोष्टीचे मार्गदर्शन मिळाले. थोडक्यात जीवन जगण्यासाठी आणि एक चांगले व्यक्तिमत्व घेऊन  समाजामध्ये वावरण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण मला माझा गावातूनच प्राप्त झाले आहे. कदाचित गावाने दिलेल्या संस्कारा मधूनच मी आज माझ्या जीवनामध्ये यशस्वी झालो आहे.

त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी माझ्या गावाला कधीही विसरणार नाही. माझ्या गाव हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तो राहणार. त्यामुळे मला माझा गाव खूप खूप, खूप जास्त आवडतो.

तर मित्रांनो ! ” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “   यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये देखील अवश्य वाचा :-

  • निसर्ग माझा सोबती मराठी निबंध
  • माझी बहिण वर मराठी निबंध
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • मी इंजिनियर होणार निबंध मराठी
  • सायकलची आत्मकथा मराठी निबंध 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

[Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language.

my village pic for essay on my village showing some house and greenery of mountains

माझ गाव

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 35 टिप्पण्या.

my village essay in marathi 10 lines

Spelling mistake ahae pan mast

There are manyyyyy spelling mistakes 😶🤦‍♀️ butt if we see it carefully and if we tried to improve our spelling then the essay iss very well it's not that good and not that bad its like ok ok 🙄👍🏻

my village essay in marathi 10 lines

Ok thank you, and we will defenetly improve over time

Kontya gavachi var kara

Kay? Tumchey comment mala samjle nahi.

Hii ❤️♥️❣️💌💖👌

Spelling mis5 is there but nice essay I like it I written essay in my book 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏👏

Hmm Thank you

Nice but some spelling mistake

we will solve this problem and update this soon

Mast hai yard

Thank you bhai keep supporting Marathi Essay

Thank You :-)

Welcome we are happy to help you.

Spelling mistake otherwise ossum😀😀😀😀😀😀😀😃😃😃😃😃👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

Thank You sir we are happy to help you. And we will fix spellings actually it is difficult to type in Marathi so it happens but we will try our best.

It is very ossum I like it but please correct spelling 😌😌😌

Thank You :)

Hii 👌💖❣️❣️♥️❤️🙈

Hii 🙈❤️❣️💖👌

धन्यवाद, तुम्हाला निबंध आवडला :)

Very nice ha some spelling mistakes but ok not bad 😊😊

Thank you :)

आम्ही शहरात नाही राहत आमच्याच गावात राहतात मग आम्ही काय असा निबंध लिहू

very very nicebahhot kaam ki information Mera Gaon Essay in Hindi

घोसाळे

मस्त :)

Nice but spelling mistakes

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

my village essay in marathi for students | माझा गाव निबंध

माझे गाव आज आपण माझा गाव निबंध, my village essay in marathi या विषयावर निबंध लिहणार आहोत हा निबंध शाळेमध्ये , परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो तर चला निबंध लिहुयात .

या निबंधाला अनेक शीर्षक असू शकतात जसे . my village essay in marathi,माझा गाव निबंध,maza gaon essay in marathi,majhe gaon nibandh,my village essay in marathi wikipedia,majha gaon nibandh in marathi. 

माझा गाव निबंध

माझे गाव हे एक रम्य ठिकाण आहे .  माझे गाव सातारा जिल्ह्यामधील सातारा तालुक्यात येते. माझा म्हणजे  की शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो .

घनदाट झाडी ,डोंगर, पर्वत रांगा,नद्या धबधबा या सारवणे  नटलेला हा माझा तालुका आणि त्यामध्ये माझे छोटेसे गाव . माझे गाव तालुक्याचे  शेवटचे टोक आहे . ठोसेघर हे माझा गावचे नाव आहे आणि धबधबासाठी गावाचे नाव साठी प्रसिद्ध आहे . पावसाळा याठिकाणचा रम्य  फणायसारखा असतो सर्वत्र धुके आणि रिम्सहीम पाऊस तर कधी जोरदार पाऊस असतो . 

आम्ही सर्व भावंडे सातारा मध्ये शिकायला आहे.  पण आम्ही नेहमी आमच्या सुट्टीच्या दिवशी गावाला जातो . गावी आमची जुनी कौलांची घर आहे.  आमचे घरी काका, काकी, आजी, आजोबा व बाबा राहतात . आमच्या घरी आमच्या गाई-बैल आहेत. 

आम्ही सुट्टीच्या दिवशी त्यांच्या सोबत रानात जातो . आमच्याकडे एक बैलगाडी सुद्धा आहे.  तिच्या मध्ये बसून आम्ही आमच्या आजोबां आम्हाला फिरवतात व रानामधी घेऊन जातात .

 आमच्या गावची लोकसंख्या ही जेमतेम 2000 ते 5000 दरम्यान आहे . आमच्या गावी सर्व कौलारू घरे आहेत . सर्वांच्या घरी गुरेढोरे आहेत . आमच्या घरी सुद्धा गुरे  आहेत . आमच्या गावी सर्वजण शेती करतात . पावसाळ्यामध्ये बटाटा , वाटाणा हा केला जातो पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची टंचाई भासते त्यामुळे आमच्या गावी उन्हाळ्यामध्ये  घेत नाहीत .

सर्वांना थोडी थोडी शेती आहेत. त्यामुळे पशुपालन हाच मुख्य धंदा आहे . आमचे  गाव पर्यटन स्थळ असल्याने गावामधील तरुणांना येथेच रोजगार मिळतो . त्यांची येथे हॉटेल आहेत . 

maza gaon essay in marathi

आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या नाही कारण जवळच नदी वाहते हे गाव नदी च्या कडेला तसेच कोयना धरणाच्या फुगवटा आलेल्या जलाशयाच्या शेजारी वसलेले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही . आमचे गाव खूप जसे असे गाव असे . 

गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तसेच सातारा जिल्हा बँक सुद्धा आहे . या सर्व गोष्टी असल्याने आम्हा गावच्या लोकांना दुसऱ्या गावी जावे लागत नाहिवो तसेच गावामध्ये दूध संकलन केंद्र सुद्धा आहे त्यामुळे शेतकरी गावामध्ये दूध घालतो बाहेर जात नाही . 

आम्ही सुट्टीच्या दिवशी शेतात जातो . तसेच गावच्या पासून काही अंतरावर कोयना जलाशय सुद्धा आहे . तिथे आम्ही पोहायला व फिरायला जातो.  आमच्या गावचे नजीक तीन मोठे धबधबे आहेत आणि हे धबधबे पाहायला खूप लोक येतात व गावचे शेजारील डोंगरावर मोठे मोठे पवनचक्क्या सुद्धा आहेत.  हे एवढे सुंदर आहे की शहरांमधील लोक येथे फिरायला येतात . आमच्या गावातील लोक मिळून मिसळून राहातात .

आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा आहे व त्या शाळेत गावातील सर्व मुले  जातात . आमच्या गावचा स्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक आला होता त्यामुळे आमचे गाव एकदम स्वच्छ व टापटीप असते व ते सर्व गाव साफ ठेवण्याची लोक प्रयत्न करतात . आमचे गाव  हागणदारी दारी मुक्त सुद्धा आहे . 

आमच्या गावात एक ळूप लूने दगडी बांधकाम असलेले महादेवाचे मंदिर आहे  रोज पूजा करतात . वर्षामधून एकदा येथे जत्रा भरते .

जत्रे दिवशी या मंदिरामध्ये खूप गर्दी असते . जत्रे दिवशी आम्ही सुट्टी काढून गावी येतो . या मंदिरात रोज संध्याकाळी आरती गायली राज्ये व भजन सुद्धा होते . गावात अंकी तीन मंदिरे आहेत पण ती महादेवाच्या मंदिर पेक्षा लहान आहेत व हि नवीन मंदिरे बांधलेली आहेत . महादेवाचे मंदिर खूप सुंदर आहे हे मंदिर छत्रपती  शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले  होते . 

गावामध्ये सर्व कौलारू घरे आहेत आमच्या भागामध्ये पावसाळ्यात खूप पाऊस पडतो त्यामुळे गवताचे आवरण असलेली घरे पाहवयास मिळतात . गावामध्ये गणपती , नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. गावात मिळून एक गणपतीचे मंडळ असते . 

आमच्या गावात एकदम थोडी दुकाने आहेत.  एक किराणा मालाचे दुकान एक मेडिकल व इतर दोन ते तीन दुकाने आहेत . एक छोटासा सरकारी दवाखाना सुद्धा आहे . आमचे गावातील आठवडा बाजार भरत नाही आम्ही आठवडा बाजारासाठी दुसर्या गावी जातो . आमच्या गाव लहान असल्यामुळे आमच्या गावामध्ये आठवडा बाजार भरत नाही. 

आमच्या गावात एक तालीमही त्यामध्ये गावातील सर्व मुळे व्यायाम करण्यासाठी जातात . आमच्या गावी खेळाचे मैदान नाही परंतु मैदानाची गरज पडत नाही, कारण की डोंगराच्या कडेने खूप मोठे व पडीक असे पठार आहे.  त्यावरती आम्ही सूर पाट्या, क्रिकेट वगैरे  खेळ खेळतो . आमच्या गावाच्या अवतीभोवती खूप झाडे  आहेत व तिथे भरपूर पक्षी येतात त्यामुळे आम्हाला खूप सुंदर वाटते. 

 आमचे गाव  एवढी रम्य आहे की बगताच क्षणी  कोणीही प्रेमात पडेल . आम्हाला आमच गाव खूप आवडते . शहरात गजबजलेले रस्ते असतात.  तसेच व वाहतूक असते गर्दी असते व कर्कश  गोंधळ असतो परंतु आमच्या गावी तसे काहीच नाही एकदम रम्य शांत व सुंदर ठिकाण आहे असे आमचे गाव आहे व मला हे गाव खूप आवडते.

तुम्हाला हा my village essay in marathi  माझा गाव निबंध आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट  कंमेंट करा . 

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Logo

My Village Essay

Table of Contents

    माझ्या गावावर निबंध    

    भारतीय लोकसंख्येतील बहुसंख्य शेतकरी आहेत जे खेड्यात स्थायिक झाले आहेत.     ते दोन्ही टोके पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी पिके तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतात.     भारतात जवळपास ५०००० गावे आहेत, जी देशभर पसरलेली आहेत.    

    खेडी म्हणजे 5000 पेक्षा कमी जिवंत एकके असलेली वस्ती.     गावाला देशाचा ग्रामीण भाग म्हणतात.     शहरांसारख्या आधुनिक सुविधा नसल्याने याला ग्रामीण म्हणतात.     गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.     ते देशाच्या कृषी उत्पादनाचे प्राथमिक स्त्रोत आहेत.    

    गावांचे वर्णन    

    खेड्यांमध्ये एकतर छोटय़ा छोटय़ा छोटय़ा छोटय़ा झोपडय़ा असतात किंवा छत, दगड आणि विटांच्या घरांच्या मोठय़ा वस्त्या असतात.     कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी असा आभास निर्माण केला आहे की भारतीय खेडे म्हणजे मातीच्या प्लॅस्टर केलेल्या भिंतींचा एक साधा समूह आहे, झाडांनी सावली केली आहे, काही लोक हळू हळू आणि अर्थातच बैलगाड्यांसह हिरव्यागार शेतांच्या मोठ्या विस्ताराकडे दुर्लक्ष करतात.     ते एका खेडेगावातील स्त्रीला तिच्या डोक्यावर भांडे घेऊन सुंदरपणे चालताना, तिचा स्कर्ट हळूवारपणे हलवत असल्याचे चित्रित करतात.     वास्तविकता अशी आहे की खेडे हे त्यांच्या मजबूत कार्य नीतिमत्तेसह नॉनस्टॉप क्रियाकलापांचे केंद्र आहे.    

    शेती कठीण आहे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.     गावकरी खूप मेहनत करतात आणि गहू, तांदूळ आणि मसूर पिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत असतात.    

    गावाचे महत्त्व    

    गाव हे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या देशासाठी कृषी उत्पादनाचे प्राथमिक क्षेत्र आहे.     गाव हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.     पर्यावरणाचा समतोल राखण्यातही त्याची मोठी भूमिका आहे.     गावे बहुतेक झाडे आणि वनस्पतींनी व्यापलेली आहेत.     ते हिरव्या गवताळ प्रदेशांनी झाकलेले आहेत.     डोळ्यांपर्यंत एकर हिरवीगार शेतं दिसतं.     ते अनेक प्राण्यांना आश्रय देतात.    

    गावातील जीवन    

    खेड्यातील जीवन समाधान आणि आनंदाने भरलेले आहे, कारण शहरी जीवनाप्रमाणे लोकांना घाई नसते.    

    गावातील लोक अतिशय साधे जीवन जगतात.     खेडी बहुतेक शहरी संस्कृतीच्या गजबजाटापासून दूर वसलेली असतात.     झाडे, फुले, पर्वत, नाले, शेतजमिनी यांनी वेढलेले असल्याने निसर्गाचे सौंदर्य गावात अनुभवता येते.     गावात कोणतेही प्रदूषण नाही आणि वाऱ्याच्या झुळकीत ताजेपणा जाणवू शकतो.     ग्रामस्थांच्या मागण्याही फारशा नसून अजूनही ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.     शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य केंद्र, शाळा, योग्य स्वच्छता या काही सुविधांचा गावात अभाव आहे.     वातावरणात त्यांची गरिबी नेहमीच दिसते.     गावात अजूनही पंचायती राज व्यवस्था आहे आणि ते सर्व कामांवर लक्ष ठेवतात.     गावकरी सहसा खूप अंधश्रद्धाळू असतात.    

    माझं गाव    

    माझे गाव फक्त दोनशे लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे.     माझ्या गावाचे नाव बोलपूर आहे.     हे कोलकाता मुख्य शहरापासून 150kms दूर आहे.     मी माझ्या दसऱ्याच्या सुट्टीत वर्षातून एकदा माझ्या गावी जातो.     या काळात मी माझ्या आई-वडिलांसोबत आमच्या वडिलोपार्जित घरी जातो जिथे दरवर्षी दुर्गापूजा होते.    

    चिखलाच्या रस्त्याने गाडी वळली की मला हवेतील ताजेपणा जाणवतो.     गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे आहेत आणि ती इतकी जीवंत आहेत की जणू ते आपल्या गावात आपले स्वागत करण्यासाठी आनंदाने नाचत आहेत.     असं चित्तथरारक दृश्य मी कधीच पाहिलं नाही.     गावाच्या वेशीवर एक मंदिर आहे जिथे अनेकदा प्रार्थना, विधी आणि इतर पूजा कार्ये होत असतात. मंदिराजवळ एक मोठा तलाव आहे आणि तो आंब्याची झाडे, चंपकची झाडे आणि एका मोठ्या पिंपळाच्या झाडाने वेढलेला आहे.     फुलांचा आणि आंब्याच्या कळीचा वास सर्वांचे लक्ष वेधून घेतो.     माझे वडिलोपार्जित घर पिंपळाच्या झाडामागे आहे.    

    माझ्या गावात एक प्राथमिक शाळा आहे जिथे गावातील मुलं मोठ्या उत्साहाने शिकतात.     वर्ग सुरू असताना मला ते पाहणे खूप आवडते, परंतु सध्या दुर्गा उत्सवासाठी शाळा बंद आहे.     डॉक्टर आणि नर्स असलेला एक छोटा दवाखाना आहे.     ते ताप आणि पोटदुखी यांसारख्या मूलभूत आजारांची काळजी घेऊ शकतात.     किचकट आजारांसाठी आणि औषधांसाठी नागरिकांना शेजारच्या गावात जावे लागते.     एक छोटेसे किराणा दुकान आहे जिथे उदरनिर्वाहासाठी मूलभूत गरजा उपलब्ध आहेत.     किराणा दुकानाव्यतिरिक्त, चहाचे स्टॉल आहे आणि काही स्नॅक्स उपलब्ध आहेत.     चहाचे स्टॉल हे सर्व गावकऱ्यांसाठी संध्याकाळच्या वेळी भेटण्याचे मुख्य ठिकाण आहे, दिवसाच्या इतर वेळेतही स्टॉल कधीही रिकामा नसतो.     चहाचे घोटणे आणि गप्पा मारणारे, जगाच्या बातम्या एकमेकांना सांगणारे लोक नेहमीच भरलेले असतात.     माझ्या गावात पोस्ट ऑफिस आहे.    

    माझे आवडते ठिकाण एक लहान नाला आहे.     मला तिथे जाऊन वेळ घालवायला आवडते कारण नाल्याच्या पलीकडे एकर गवताळ प्रदेश आणि टेकड्या आहेत.     एखाद्या कलाकारासाठी, ते रंगविण्यासाठी एक परिपूर्ण चित्र असेल.     सर्व तरुण आणि वृद्ध नाल्यात पोहतात आणि स्नान करतात.     गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.     जेव्हा मी माझ्या गावात येतो तेव्हा तेथील शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे मला खूप आनंद होतो.     मला येथे काही ताज्या आणि सेंद्रिय भाज्या आणि फळांचा आनंद घेता येतो.     माझ्या गावातील लोक खूप मदत करणारे आहेत आणि ते कोणत्याही प्रकारचा राग न बाळगता एकोप्याने राहतात.     ते एका मोठ्या कुटुंबासारखे राहतात जे नेहमी एकमेकांची काळजी घेतात.     हे करुणेचे कृत्य आपल्याला शहरात क्वचितच सापडेल.    

    निष्कर्ष    

    माझे गाव हे सुखी लोकांचे छोटेसे घर आहे.     येथे ते सुसंवाद आणि शांततेत राहतात.     गावातील लोक खूप कष्टाळू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे उन्नतीचा चांगला स्रोत असला पाहिजे.     गावातील शाळा, दवाखाने याप्रमाणेच त्यांची संख्या वाढवली पाहिजे.     शेतकर्‍यांना त्यांच्या विक्रीचा फायदा घेण्यासाठी मदत करून, त्यांना शेतीमध्ये वापरल्या जाणार्‍या आधुनिक तंत्रांची माहिती करून देणे आणि त्यांना नुकसान भरपाई आणि त्यांच्या पिकांच्या खर्‍या बाजारभावाचे ज्ञान देऊन त्यांची सोय केली पाहिजे.     अशा प्रकारे, मी सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे येऊन गावात वैद्यकीय, शैक्षणिक आणि शेतीच्या सुविधा वाढवाव्यात.    

    FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)    

    1. गावे का महत्त्वाची आहेत?    

    गावे महत्त्वाची आहेत कारण ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.     ते देशाच्या कृषी क्षेत्राचे प्राथमिक स्त्रोत आहेत.     ते पर्यावरणाचा पर्यावरणीय संतुलन देखील राखतात.    

    2. गावाच्या सौंदर्याचे वर्णन करा.    

    खेडेगावातील जीवन समाधान आणि आनंदाने भरलेले आहे, कारण लोक शहरी जीवनाप्रमाणे घाईत नाहीत.     जीवनाची सर्वात सुंदर गुणवत्ता जी अनुभवू शकते ती म्हणजे जीवनातील शांतता आणि अविचारीपणा.     गावातील लोक अतिशय साधे जीवन जगतात.     खेडी बहुतेक शहरी संस्कृतीच्या गजबजाटापासून दूर वसलेली असतात.     झाडे, फुले, पर्वत, नाले, शेतजमिनी यांनी वेढलेले असल्याने निसर्गाचे सौंदर्य गावात अनुभवता येते.     गावात कोणतेही प्रदूषण नाही आणि वाऱ्याच्या झुळकीत ताजेपणा जाणवू शकतो.    

    3. गावांच्या उन्नतीसाठी सरकार कशी मदत करू शकते?    

    गावांमध्ये स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आणि शाळा बांधणे, वीज आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची तरतूद करणे यासारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे.    

Leave a Reply Cancel reply

You must be logged in to post a comment.

English Aspirants

My Village Essay 10 Lines | 10 Lines on My Village

My Village Essay 10 Lines: In this article, you are going to learn to write my village essay 10 lines in English. Here, We’ve given 4sets of examples. These 10 lines will be helpful for students of all classes (LKG, UKG, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12). So, let’s get started.

Table of Contents

My Village Essay 10 Lines: Set 1

1. The name of my village is manpur.

2. It is a small village.

3. It is 50 km away from Kolkata.

4. About one thousand people live in my village.

5. They are not rich but very kind-hearted.

6. Most of the people in my village are farmers.

7. The villagers live a happy and peaceful life.

8. My village has a primary school and a post office.

9. The village is very neat and clean.

10. I love my village very much.

My Village Essay 10 Lines

10 Lines on My Village: Set 2

1. The name of my village is Afjalpur.

2. It is located in Kanpur Nagar district.

3. The village is surrounded by beautiful greenery.

4. It has a population of about 2000 people.

5. The villagers are very honest and hard-working

6. The main livelihood of the villagers is agriculture.

7. My village has a local market where people buy and sell things.

8. There is a primary school and health care centre in my village.

9. The villagers always live together in peace and harmony.

10. I am very proud of my village.

10 Lines on My Village

Also Read: Paragraph on My Village

My Village 10 Lines: Set 3

1. The name of my village is Malipara.

2. People from different castes and communities live here.

3. All the villagers live with unity and cooperation.

4. A pucca road connects the village with the district town.

5. My village is full of crops, vegetables and fruit trees.

6. There is a primary school and a higher secondary school in my village.

7. There is a big pond and a playground in my village.

8. There is a big market which sits twice a week.

9. My village is a dirt-free ideal village.

10. I am blessed to live in such a village.

Also Read: 10 Lines on My School

10 Lines Essay on My Village: Set 4

1. The name of my village is Faridpur.

2. It is a small village located Siwan District of Bihar State.

3. The river Daha flows through the eastern side of the village.

4. Various types of trees and plants have given the village a natural beauty.

5. There is a pucca road in the village which is paved and wide.

6. There is a population of about 3000 people in my village.

7. Paddy, Wheat, Mustard, pulses, sugarcane etc. are grown in my village.

8. My village has a primary school, a charitable hospital, a post office, and a market.

9. People of different professions and religions live here together.

10. We all work together towards the development of our village.

Read More: 1. 10 Lines on Cow  2. 10 Lines on Rainy Season 3. 10 Lines on Holi Festival

Related Posts

10 lines on myself | my self 10 lines for students and kids, my mother essay in english 10 lines [5 sets], holi essay in english 10 lines | 10 lines on holi festival, my vision for india in 2047 10 lines in english [2024 updated], leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Learning Marathi

My Village Essay In Marathi | माझे गाव निबंध मराठीत

My Village Essay In Marathi : भारत हा गावांनी बनलेला आहे. गाव ही भारताची ओळख आहे. कारण भारताची संस्कृती खेड्यांशी जोडलेली आहे. आजही काळ तसा आधुनिक होत चालला आहे पण खेड्यांमुळेच संस्कृती टिकून आहे. आजही देशातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते.

व्यवसायासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी लोक शहरांकडे स्थलांतरित होत असले तरी आजही खेड्यांचा नैसर्गिक आनंद शहरांमध्ये मिळत नाही. शहरात सर्व सुखसोयी असूनही लोक खेड्यात राहणाऱ्या लोकांइतके निरोगी राहू शकत नाहीत.

प्रत्येक सुखसोयीमध्ये राहूनही तो आपले जीवन तणावात घालवतो. पण खेड्यातील लोक मर्यादित सोयीसुविधांमध्ये आनंदाने जगतात. गावाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळांमधील मुलांना माझे गाव निबंध मराठीत ( My Village Essay In Marathi ) लिहिण्यास दिले जाते. त्यामुळे आजच्या लेखात आपण मराठीत माझे गाव निबंध घेऊन आलो आहोत

माझे गाव निबंध मराठीत | My Village Essay In Marathi

माझे गावही भारतातील लाखो गावांसारखे आहे. सुमारे चारशे घरांच्या या छोट्याशा गावाचे नाव ‘रामपूर’. गावाच्या उत्तरेला गुरगुरणारी सरस्वती नदी वाहते. चहूबाजूंनी शेतांची हिरवळ गावाचे सौंदर्य वाढवत आहे. पर्वत रांगा आणि वैविध्यपूर्ण वनस्पती त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.

गावाच्या मध्यभागी एक मोठी विहीर आहे, जी ‘राम का कुआं’ या नावाने प्रसिद्ध आहे. विहिरीसमोर मोठा पॅगोडा आहे. काही अंतरावर गाव पंचायत घर आहे. शाळा व रुग्णालय गावाबाहेर आहे. गावात सर्व वर्गातील लोक कोणताही भेदभाव न करता राहतात. माझ्या गावातील लोक खूप उपक्रमशील आणि समाधानी आहेत. गावातील लोकांच्या सर्व गरजा गावातील लोक स्वतः विविध घरगुती उद्योगांच्या माध्यमातून पूर्ण करतात.

कधी कधी माझ्या गावात भजन-कीर्तनाचे कार्यक्रमही होतात. बहुतांश शेतकरी गावात राहतात. त्यांची अनेक देवी-देवतांवर अतूट श्रद्धा आहे. होळीचे रंग प्रत्येकाचे हृदय आनंदाने आणि आनंदाने भरतात, तर दिवाळीचे दिवे प्रत्येकाचे हृदय उजळतात. ग्रामपंचायतीने आमच्या गावाचा कायापालट केला आहे.

गावातील मुले शाळेत उत्साहाने अभ्यास करतात. आज गावात प्रौढ शिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील ग्रंथालयातून अनेक वर्तमानपत्रे व मासिके मागवली जातात. गावातील बाजारपेठही उजळून निघाली आहे. घरगुती वापराच्या जवळपास सर्वच वस्तू येथे उपलब्ध आहेत. आमच्या गावातील शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच बागकामाचेही शिक्षण दिले जाते. विद्यार्थी सूतकताई आणि विणकामातही रस घेऊन सहभागी होतात.

गावातील दवाखाना लोकांची चांगली सेवा करत आहे. कधी कधी माझ्या गावातील लोकांमध्ये छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून वाद होतात, पण ते पंचायतीच्या बैठकीत सोडवले जातात. काही लोक भांग, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करतात. काही लोक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाहीत. गावकऱ्यांना प्रौढ शिक्षणात फारसा रस नाही.

तरीही माझे गावच चांगले आहे. येथे निसर्ग सौंदर्य, प्रेमळ लोक, धर्माचा आत्मा आणि मानवतेचा प्रकाश आहे. निष्पाप स्त्री-पुरुषांनी हिरवेगार असलेले माझे हे गाव, प्रेमळ भाऊ-वहिनी आणि साधी मुलं, आजी-आजोबा, आजी-आजोबा, आजी-आजोबा, आजी-आजोबा हे मला खूप प्रिय वाटतात.

हेही वाचा –

Diwali Essay in Marathi Essay on Mobile Phone in Marathi Essay on My Best Friend In Marathi

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Grammar Library

Grammar Library

10 Lines on My Village – Grammar Library

Villages are special places where the heart of tradition beats strong and the beauty of simple life unfolds. In our busy world, it’s easy to forget the charm and peace that a village holds. This article will take you through ten captivating lines about my village, showcasing its unique essence and the warmth of its community.

From the green fields that stretch like a canvas painted in various shades of green to the joyful festivals that bring everyone together, villages are treasures hidden away from the noise of the cities. As we explore these ten lines, we’ll discover not just the physical beauty of my village but also the strong bonds and simple joys that make it a place close to my heart. Let’s embark on this journey to understand the unparalleled beauty and the vibrant life of my village.

Table of Contents

10 Lines on My Village: Set 1

  • My village is small but beautiful.
  • It has many trees and flowers.
  • People grow fruits and vegetables here.
  • We have a big playground for games.
  • The river near my village is clean.
  • Farmers work hard in the fields.
  • We celebrate festivals together.
  • My school is near my house.
  • Animals like cows and goats are common.
  • Everyone knows each other and is friendly.

10 Lines on My Village: Set 2

  • My village is a small, cozy place nestled among green fields and tall trees.
  • There are colorful houses with sloping roofs and gardens full of flowers.
  • Our village has a friendly community where everyone knows each other.
  • We have a beautiful pond where ducks swim and children play.
  • In the center of the village, there’s a big tree where we gather for festivals and events.
  • Farmers work hard in the fields, growing crops like rice, wheat, and vegetables.
  • We have a small school where children learn together in classrooms with chalkboards.
  • Every evening, the sound of chirping birds fills the air as the sun sets behind the hills.
  • Sometimes, we have fairs with merry-go-rounds, candy stalls, and games.
  • My village is a peaceful place full of love, laughter, and the beauty of nature.

10 Lines on My Village: Set 3

  • My village is a peaceful and beautiful place surrounded by nature, where everyone knows each other.
  • It has lush green fields that stretch as far as the eye can see, where farmers grow crops like rice and vegetables.
  • There are many trees that provide shade and fruits, such as mangoes and guavas, which we often enjoy.
  • We have a clear, sparkling river that flows gently through the village, where we sometimes fish or just splash around.
  • Birds of different kinds can be heard chirping every morning, filling the air with lovely music.
  • In the village center, there’s an old school where all the village kids learn to read and write.
  • Our village is known for its festivals and gatherings, where everyone comes together to celebrate and have fun.
  • We have small shops that sell everything from candies to clothes, run by neighbors and friends.
  • There are wide open spaces where we play games like cricket and soccer until the sun goes down.
  • My village is a special place where I feel safe, happy, and close to nature and my community.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

My village 10 line essay

My Village Essay 10 Lines: मेरा गांव निबंध पर 10 24

क्या आप भी My village 10 line essay की तलाश कर रहे हैं? यदि हां, तो आप इंटरनेट की दुनिया की सबसे बेस्ट वेबसाइट essayduniya.com पर टपके हो. यदि आप भी my village essay in hindi 10 lines , my village essay 10 lines , mera gav 10 line के बारे में ही सर्च कर रहे हैं तो आपको हम यहां पर 10 lines on diwali in hindi बताने वाले हैं.

My Village Essay 10 Lines

प्यारे बच्चो, क्या आप भी अपने स्कूल या किसी अन्य प्रोजेक्ट के लिए My Village Essay 10 Lines की तलाश कर रहे हैं तो यहां बताई गई My Village Essay 10 Lines in hindi को कक्षा 1 से कक्षा 8 तक के सभी विद्यार्थी उपयोग कर सकते हैं. तो आइए अपने My village par 10 line को शुरू करते हैं.

My village 10 line essay for class 1st, 2nd, 3rd (set-1)

  • मेरे गांव का नाम रामगढ़ है।
  • यह शहर से करीब 300 किलोमीटर दूर स्थित है।
  • मैं यहां अपनी गर्मी की छुट्टियां मनाने आता हूं।
  • मेरा गांव चारों ओर से पहाड़ियों और घने जगलों से घिरा हुआ है।
  • गांव के बीच से एक नदी बहकर निकलती है।
  • हम सभी बच्चें दिन में इस नदी में नहाने आते हैं, और खूब मस्ती करते हैं।
  • शाम को गांव के सभी लोग मंदिर पर एकत्रित होकर पूजा करते हैं।
  • गांव में बहुत शांति का माहौल होता है, जो मन को बहुत सुख देता है।
  • यहां लोग अधिकतर खेती करते हैं, और अपनी सब्जियां भी खेत ही में उगाते हैं।
  • मुझे गांव में बहुत अच्छा लगता है, मुझे मेरे गांव से बहुत प्रेम है।

My village 10 line essay

My village 10 line essay for class 3rd, 4th (set-2)

  • मेरे गांव का नाम किशनपुरा है।
  • यहां से शहर 200 किलोमीटर दूर स्थित है।
  • गांव में करीब 50 परिवार रहते हैं।
  • मेरे गांव का वातावरण बहुत शांति भरा है, यहां सभी लोग आपस में मिल जुलकर रहते हैं।
  • यहां लोग अधिकतर खेती बाड़ी करते हैं, और गाय पालते हैं।
  • मेरे गांव में एक स्कूल भी है, जहां सुबह मैं अपने दोस्तों के साथ तैयार होकर स्कूल जाता हूं।
  • शाम के समय यहां का माहौल बहुत ही खुशी भरा हो जाता है।
  • गांव के बड़े बुजुर्ग घरों के बाहर बैठक लगाते हैं, और सभी बच्चे मजे से खेल खेलते हैं।
  • गांव में एक नदी भी है, जहां हम सभी बच्चे डुबकी लगा लगाकर नहाते हैं।
  • मेरे गांव बहुत प्यारा है, मुझे मेरे गांव से बहुत लगाव हैं।
दशहरा पर 10 लाइन
दीपावली पर 10 लाइन
 मेरा प्रिय खेल निबंध पर 10 लाइन
वर्षा ऋतु पर 10 लाइन
महात्मा गांधी पर 10 लाइन निबंध
रक्षा बंधन पर 10 लाइन
रानी लक्ष्मी बाई पर 10 लाइन

My village 10 line essay for class 5th, 6th (set-3)

  • मेरा गांव रामपुर बहुत सुंदर है।
  • यहां गांव में स्कूल और चिकित्सालय भी है।
  • गांव का वातावरण बहुत ही स्वच्छ और हरा भरा है।
  • सुबह सुबह पेड़ की ताजी हवा और पक्षियों के चहचहाट मन को खुश कर देती है।
  • मैं प्रतिदिन सुबह अपने साथियों के साथ गांव के स्कूल में पढ़ने जाता हूं।
  • वहां से आने के बाद थोड़ी देर विश्राम करता हूं, और फिर अपने मित्रों के साथ खेत पर जाता हूं।
  • वहां हम बच्चे खेत में लगे मीठे मीठे आम बड़े चाव से खाते हैं, और कुछ घर भी ले आते हैं।
  • शाम को गांव के चौपाल पर सभी लोग इक्कठे हो जाते हैं, और किस्से कहानियां सुनाते हैं, जिसे हम बच्चे बड़े ध्यान से सुनते हैं।
  • मेरे गांव में सारी सुख सुविधाऐं उपलब्ध है, पर यहां अब भी विकास होना बाकी है।
  • मेरा सपना है की मैं पढ़ लिखकर सक्षम बनूं, और अपने गांव को आगे बढ़ाने के लिए अच्छे काम करूं।

My village 10 line essay for class 6th, 7th (set-4)

  • मेरा गांव बहुत सुंदर है, यह चारों तरफ हरियाली ही हरियाली है।
  • मैं सुबह गांव में ही स्थित स्कूल में जाता हूं, और वहां अपने सहपाठियों के साथ अध्ययन करता हूं।
  • वहां से लौटने के बाद में अपने खेत में जाकर अपने बाबा की मदद करता हूं।
  • खेत से लौटने के बाद में अपने मित्रों के साथ क्रिकेट खेलने जाता हूं।
  • शाम के समय मेरे गांव के सभी लोग इक्कठे होते हैं, और गांव की समस्या पर चर्चा करते हैं।
  • हम सभी बच्चे अपने दादा नाना के पास बैठकर उनकी बातें सुनते हैं।
  • किसी भी त्यौहार के आने पर गांव में उत्सव का माहौल छा जाता है।
  • गांव में मेला लगता है, जिसमें से हर बार हम बच्चे कोई न कोई खिलौने लेते हैं।
  • त्योहारों पर गांव की सभी औरतें विशेष पकवान बनाकर गांव के बुजुर्गों और बच्चों में बांटती हैं।
  • मेरे गांव के लोग आपस में मिल जुलकर और प्रेम से रहते हैं।

My village 10 line essay for class 7th, 8th (set-5)

  • मेरा गांव सभी सुख सुविधाओं से युक्त है।
  • यह शहर से काफी दूर स्थित है, फिर भी यहां किसी चीज़ की कमी नहीं है।
  • यहां स्वच्छता का बहुत ध्यान रखा जाता है।
  • यहां साफ सफाई का ध्यान रखा जाता है, और खुले में कूड़ा कचरा नहीं फेंका जाता।
  • गांव में लगभग 150 घर हैं और सभी के घर में शौचालय हैं।
  • गांव के स्कूल और अस्पतालों में हर प्रकार की व्यवस्था है।
  • मेरे गांव में सभी लोग खेती किसानी करते हैं और पशु पालन करते हैं।
  • हम सभी लोग खेत की ताजी फल और सब्जियां खाते हैं, जिससे हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है।
  • गांव के लोगों में बहुत एकता है, किसी भी समस्या के आने पर सभी लोग एक जुट होकर उसका सामना करते हैं।
  • मेरा गांव मेरे लिए किसी मंदिर से कम नहीं, मुझे मेरे गांव से अत्यधिक प्रेम है।
2047 में भारत कैसा होगा पर 10 लाइन
कोरोनावायरस पर 10 लाइन

My village par 10 line

हमारे सभी प्रिय विद्यार्थियों को इस My Village Essay 10 Lines से जरूर मदद हुई होगी यदि आपको यह My Village Essay 10 Lines in hindi अच्छी लगी है तो कमेंट करके जरूर बताएं कि आपको यह My Village Essay 10 Lines कैसा लगा? हमें आपके कमेंट का इंतजार रहेगा और आपको अगला Essay कौन से टॉपिक पर चाहिए इस बारे में भी आप कमेंट बॉक्स में बता सकते हैं ताकि हम आपके अनुसार ही अगले टॉपिक पर आपके लिए निबंध ला सकें.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझे गाव मराठी निबंध Essay On My Village In Marathi

माझे गाव मराठी निबंध Essay On My Village In Marathi : माझे गावही भारतातील कोट्यावधी खेड्यांसारखे आहे. सुमारे चारशे घरांच्या या छोट्या वस्तीला कनकपूर असे म्हणतात. गावच्या उत्तरेस सरस्वती नदी दिवस-रात्र वाहते, खळखळ हे तिचे गाणे. शेतांचा हिरवळ गावाच्या आजूबाजूला सुशोभित करीत आहे. उत्तम आणि वैविध्यपूर्ण वनस्पती त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. गावात मध्यभागी एक मोठी विहीर आहे, जी ‘रामाची विहीर’ म्हणून प्रसिद्ध आहे. विहिरीसमोर एक विशाल शिवालय आहे. त्यापासून काही अंतरावर ग्रामपंचायत आहे, जी नुकतीच बनलेली आहे. शाळा व रुग्णालय गावाबाहेर आहे.

माझे गाव मराठी निबंध

गावातील लोक

सर्व जाती-धर्मातील लोक गावात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राहतात. गावातील लोक मोठे उद्योजक, समाधानी आणि आनंदी आहेत. गावात चरखे आहेत आणि लहान गृहउद्योग देखील तेथे आहेत. माझ्या गावात कधी कधी भजन-कीर्तन कार्यक्रमही आयोजित केला जातो. गावात बहुतेक शेतकरी राहतात. ते आजही जुन्या प्रथा आणि चालीरिती पाळतात. त्यांचा निरनिराळ्या देवतांवर विश्वास आहे. शिक्षणाअभावी त्यांच्यात देशाबद्द्लचे प्रेम पूर्णपणे विकसित झाले नाही, तरीही त्यांचे बंधुत्व आहे. होळीचा गुलाल सर्वांचे हृदय गुलाबी रंगाने भरतो, दिवाळीचा प्रकाश प्रत्येकाचे हृदय उजळवते. अशा प्रकारे सणांच्या वेळी संपूर्ण गाव कुटूंबासारखे होते.

ग्रामपंचायतीची कामे

ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा विकास केलेला आहे. पैसे गोळा करून गावातील शाळा-घर तयार केले गेले आणि गावातील मुले उत्साहाने शाळेत अभ्यास करतात. एवढेच नाही तर आज गावात प्रौढ शिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गावच्या वाचनालयात अनेक वर्तमानपत्रे आणि मासिके मागवली जातात. संध्याकाळी नेहमीच रेडिओ वाजतो. बाजारपेठेत एक नवीन चमक देखील पाहायला मिळते.

आमच्या गावच्या शाळेत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना बागकामही शिकवले जाते. सूतकाम आणि विणकामांची कामे त्यांच्यात नवीन रस निर्माण करतात. गाव दवाखान्याचे काम परिश्रमपूर्वक करीत आहे. खेड्यात डॉक्टर आल्यामुळे यापुढे कोणीही वैद्यकीय उपचाराअभावी मरणार नाही.

माझ्या गावातील लोक कधीकधी क्षुल्लक गोष्टींवरून भांडतात. काही लोक गांजा, तंबाखूसारख्या मादक पदार्थांचे सेवन करतात. काही लोक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाहीत. गावकऱ्यांना विशेषतः प्रौढांच्या शिक्षणामध्ये रस नाही.

गावाची आपुलकी

तरीही माझे गाव स्वतः चांगले आहे. गावातील दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथे निसर्गाचे सौंदर्य, प्रेमळ लोक, धर्माची सावली आणि माणुसकीचा प्रकाश आहे. मला निर्दोष पुरुष आणि स्त्रिया, प्रेमळ बहिणी आणि साध्या मुलांचे हे गाव आवडते.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. माझे गाव निबंध मराठी/Majhe gaon nibandh marathi/ essay on my village in marathi/माझे गाव निबंध लेखन

    my village essay in marathi 10 lines

  2. माझे गाव मराठी निबंध

    my village essay in marathi 10 lines

  3. माझं गाव निबंध

    my village essay in marathi 10 lines

  4. माझे गाव मराठी निबंध Essay On My Village In Marathi

    my village essay in marathi 10 lines

  5. माझे गाव निबंध My Village Essay in Marathi इनमराठी

    my village essay in marathi 10 lines

  6. माझे गाव मराठी निबंध / my village marathi essay / मराठी निबंध सूंदर

    my village essay in marathi 10 lines

VIDEO

  1. 5 lines on my village essay || My village short 5 lines in English || Short essay on my village

  2. Majhi Shala Essay in Marathi

  3. Essay |My Village |Maza Gav |10 lines on my village in English

  4. 10 lines on My Village in english || My Village essay in English

  5. 10 Lines on My Village in English/My village essay/Essay on my village/My village/My village/Village

  6. गाय 10 ओळी खूप सोपा मराठी निबंध

COMMENTS

  1. 10 lines on my village in marathi

    माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध. माझ्या गावचे नाव विश्रामपूर आहे. माझे गाव शांत आणि स्वछ आहे. माझ्या गावात बरीच जुनी छायादार झाडे आहेत ...

  2. माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध]

    माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे. --समाप्त--. 2) माझे गाव मराठी निबंध | maza gaon nibandh. आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते ...

  3. my village essay in marathi

    माझे गाव मराठी निबंध 100 शब्दात | my village essay in marathi in 100 words. माझ्या गावाचे नाव धारासुर आहे. हे गाव लातूर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. गावाला ...

  4. माझे गांव मराठी निबंध

    गांव मराठी निबंध / gaon nibandh marathi / village marathi nibandh in marathi मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा आमचे गाव मराठी निबंध / my village essay in marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये ...

  5. माझे गाव निबंध मराठी

    My Village Essay in Marathi : शिवाय, येथे झाडे, विविध प्रकारची पिके, फुलांचे विविधता आणि नद्या इत्यादी आहेत. या सर्व व्यतिरिक्त, आपल्याला रात्री थंड हवेचा झोत आणि दिवसात ...

  6. माझे गाव निबंध My Village Essay in Marathi इनमराठी

    तसेच आपण essay on mobile phone in marathi या लेखाचा वापर village in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

  7. My Village Essay in Marathi

    Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh 11 thoughts on "My Village Essay in Marathi | Maza Gaon Essay in Marathi, Nibandh" Aaditya Kadam Jul 1, 2021 at 5:28 am

  8. { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

    त्यामुळे मला माझा गाव खूप खूप, खूप जास्त आवडतो. तर मित्रांनो ! " { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi " वाचून आपणास आवडला असेल तर ...

  9. [Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language

    My village essay in Marathi language. [Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language. नमस्कार मित्रांनो आज Marathi Nibandh आपल्यासाठी माझे गाव हा मराठी निबंध घेऊन आला आहे तो ...

  10. my village essay in marathi for students

    तुम्हाला हा my village essay in marathi माझा गाव निबंध आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट कंमेंट करा .

  11. माझे गाव मराठी निबंध, Essay On My Village in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on my village in Marathi) आवडला असेल.

  12. My Village Essay मराठीत

    My Village Essay माझ्या गावावर निबंध भारतीय लोकसंख्येतील बहुसंख्य ...

  13. माझे गाव निबंध मराठी |majhe gaon nibandh marathi |10 lines essay on my

    माझे गाव निबंध मराठी |majhe gaon nibandh marathi |10 lines essay on my village | माझे गाव If you like this video. Please Subscribe to my channel ...

  14. माझे गांव १० ओळी निबंध || My Village 10 Lines Essay in Marathi

    माझे गांव १० ओळी निबंध || My Village 10 Lines Essay in Marathiमाझी शाळा १० ओळी निबंध || My School 10 Lines Essay in ...

  15. माझे गाव १० ओळी मराठी निबंध / maze gav marathi 10 oli nibandh / 10

    Your queries माझे गाव १० ओळी मराठी निबंधमाझे गाव मराठी निबंधmy village 10 lines essay in marathimaze gav marathi 10 ...

  16. My Village Essay 10 Lines

    10 Lines Essay on My Village: Set 4. 1. The name of my village is Faridpur. 2. It is a small village located Siwan District of Bihar State. 3. The river Daha flows through the eastern side of the village. 4. Various types of trees and plants have given the village a natural beauty.

  17. My Village Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये "My Village Essay In Marathi" याविषयी माहिती देणार आहोत.

  18. 10 Lines on My Village: Suitable for Students in Grades 3 to 10

    10 Lines on My Village: Set 1. My village is small but beautiful. It has many trees and flowers. People grow fruits and vegetables here. We have a big playground for games. The river near my village is clean. Farmers work hard in the fields. We celebrate festivals together. My school is near my house. Animals like cows and goats are common.

  19. 10 lines on my village in english || My village essay in english 10

    In this video you will see 10 lines about my village for students. Hope you all like my video. Thanks for watching!!Pen name- Cello superstar gel pen

  20. ( सुंदर ) माझ गाव मराठी निबंध

    My Village Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझ गाव मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण

  21. My Village Essay 10 Lines: मेरा गांव निबंध पर 10 24

    My village 10 line essay for class 3rd, 4th (set-2) मेरे गांव का नाम किशनपुरा है।. यहां से शहर 200 किलोमीटर दूर स्थित है।. गांव में करीब 50 परिवार रहते हैं।. मेरे गांव का ...

  22. माझे गाव मराठी निबंध Essay On My Village In Marathi

    माझे गाव मराठी निबंध Essay On My Village In Marathi गावातील लोक . सर्व जाती-धर्मातील लोक गावात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राहतात.